शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

विक्रमगडमध्ये उन्हाळी भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:20 PM

भातपिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन : पाटबंधाऱ्याच्या पाण्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांकडून उपक्रम

राहुल वाडेकर

विक्रमगड : कष्टप्रद आणि त्रासाची ठरत असल्याच्या सबबीखाली शेती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे गावातील पडिक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र काही गावांतील शेतकºयांचा शेती हाच श्वास असल्याने शेतीसाठी ते काहीही करायला सदैव तत्पर असतात. विक्रमगड तालुका हा भात लागवडीत प्रमुख आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच, परंतु उन्हाळी हंगामात सुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाºयाच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड, वाकडूपाडा गावात भातपिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत.

या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाची पुरती वाट लावली. त्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भातपिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीककर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे, पंडित सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी वर्षानुवर्ष भात लागवडीच्या अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने भातपिकाची केली आहे.उन्हाळ्यात उत्पादन अधिकच्पावसाळी हंगामात जुलै व आॅगस्ट महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश काळ कमी असतो. या उलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खतास प्रतिसादजास्त असतो.च्उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे पावसाळी भात पिकापेक्षा रोगांचे प्रमाण कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच पावसाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते.या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून पीक कर्जे कशी फेडायची ही चिंता शेतकºयांना असताना मोठी हिंमत करून उन्हाळी भात पिकाची लागवड आम्ही केली आहे.- सुभाष सांबरे, शेतकरी, सजनगाव.स्थानिक जातीची लागवड : उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर- १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाºया जाती वापर केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी