शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

खड्ड्यांमुळे रमाबाईच्या खुनाचा उलगडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 5:38 AM

रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.

विरार : रस्त्यांवरील खड्डयांमुळे अ़नेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडत असतात. वसईत मात्र खड्डयांमुळे चक्क हत्येचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह घेऊन जातांना करंजोण येथील खड्ड्यात अपघात झाल्याने रमाबाईच्या हत्येचा उलगडा होऊन तिचा पती आपल्या साथीदारांसह गजाआड झाला.नामदेव रमाबाईपासून विभक्त झाला होता. त्याने दुसरे लग्नही केले होते. तो रेल्वे कामाला असल्याने रमाबाईने त्याच्याकडे पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागण्यास सुरुवात केली होती. म्हणूनच पोटगी आणि मालमत्तेत हिस्सा मागणाºया रमाबाईचा काटा काढण्यासाठी पती नामदेव पाटील याने अडीच लाखाची सुपारी चंद्रकांत पडवळेला दिली होती. यातील आरोपी वंदना पवारने ९ सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बहाण्याने करंजोण येथील एका फार्म हाऊसवर बोलावून घेतले होते. तिला रात्री थांबवून नॉनव्हेजचे जेवणही दिले होते. त्यानंतर वंदना पवारसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार यांनी नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून रमाबाईचा खून केला होता.एका मोटारसायकलवरून दोघे मृतदेह जंगलात टाकण्यासाठी नेत असतांना बादणपाडा येथील खड्ड्यात बाईकवरून ते पडले. कुत्री भुंकल्याने घाबरून मारेकरी मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. कुत्र्यांच्या भुंकण्याने काही गावकरी जागे झाले होते. त्यांनी मृतदेह पाहून विरार पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात रमाबाईच्या मारेकºयांना गजाआड केले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून