बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा पुन्हा करवाई क ...
शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांची खाती नसल्याने गणेवशही नाही आणि पैसेही नाही अशी स्थिती ओढावली आहे. ...
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तरुणाईने येथील प्रख्यात अशा दाबोसा धबधब्याच्या परिसराची साफसफाई करून तो चकाचक केला. त्यांच्या या उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक केले आहे. ...
मीरा-भार्इंदरमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचा निव्वळ फार्स ठरला आहे. राजकारणी केवळ राजकारणच करत असल्याने वर्गीकरण बारगळले आहे. बेकायदा उत्तन डम्पिंगमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
अनेक परवानग्या शिल्लक असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा नेत्यांनी सूर्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले. प्रकल्पाचे नारळ तर सर्वच फोडतात, पण काम आमच्याशिवाय होणार नाही, असा खरमरीत इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र ...
जयंत धुळप अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच म ...