कंपनी प्रशासनाने नमते घेत स्थानिकांना रोजगार व कंपनीच्या बांधकामांचे ठेके देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तिच्या गेट समोर गेले तीन दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले. ...
ट्रिपल सीट असलेल्या एका दुचाकीस्वाराने सिग्नल तोडल्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नवघर-माणिकपूर शहरात घडला. ...
कातकरी समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अंत्यत मागासलेला असून त्याच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या योजनांचा लाभ त्याला देऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कातकरी ...
सागरी किनाऱ्यावर गुन्हे घडू नयेत यासाठी माफियांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जुलै महिन्यात देऊनही या तालुक्यातील समुद्रकिनारी होणारी खुलेआम अवैध रेतीचोरी रोखण्यात पोलिसांना अपयश आल ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे. ...
अच्छे दिनाचे गाजर दाखवीत सरकार अनेक प्रकल्प आणून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे, आदिवासी शेतकरी तसेच भूमिपुत्रांना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहत आहे. ...