खानिवडे गावातून दोन किशोरवयीन मुले १० आॅगस्ट पासून घरातून कोणासही काही एक न सांगता अचानक गायब झाली होती . त्यापैकी अभिषेक पंडित पाटील (१५) याचा मृतदेह ...
लोकल प्रवाशांच्या नानाविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रविवारी येथे रेल्वे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ...
पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतीचा कार्यकाल संपल्याने शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने जव्हार, वाडा, डहाणू, विक्रमगड या चार समित्यांवर आपला झेंडा रोवला. ...
केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आधार नोंदणीचा करार संपल्याने, महिना भरापासून राज्यातील आधारनोंदणी केंद्रे्र बंद आहेत.यामुळे या तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ...
संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे. ...
तारापूर एम.आय. डी .सी. ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा बोईसर - चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करतांना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने अपघातांची मालिका घडण्याची शक्यता आहे. ...
मराठी माणसाच्या हक्काची भाषा करणाऱ्या शिवसेनेने फक्त वडापावच्या अवैध गाड्या उभारण्या व्यतिरिक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काय केले, असा सवाल भाजपा आमदाराने उपस्थित केला. ...
तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे. ...
जव्हार नगरपरिषदेने आदिवासी बेरोजगार तरुणांसाठी बांधलेल्या गाळ्यांचे वाटप अद्यापर्यंत आदिवासी तरुणांना करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे ते पडूनच आहेत. ...