तालुक्यातील मोठा मेढा गावातील अंगणवाडीची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बांधकामाच्या निकृष्ट स्थितीमुळे काही महिन्यांपुर्वीच विद्यार्थ्यांचा पट समाज मंदिरामध्ये हलविल्याने जीवित हानी टळली आहे. ...
पूर्वेकडील बेटेगाव येथील गणेश कुंड या विसर्जन स्थळा बरोबरच परतीचा रस्ता मंगळवारी रात्री चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर विसर्जनास आलेले व अडकून पडलेल्या शेकडो गणेश भक्तांना पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले. ...
गुजरातच्या नवाबंदरातून डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेली ‘राम प्रसाद’ ही नौका बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वा-यात सापडून बुडाल्याचे वृत्त असून त्यातील १० खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. ...
वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या. ...
दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ...
सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्य ...
अनिरुद्ध पाटीलबोर्डी : मोदकांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतांना चिकूपासून मोदक बनविण्याचा नवा ट्रेंड बोर्डीत सुरू झाला आहे. येथील महेश चुरी यांनी ही संकल्पना मागील वर्षी प्रत्यक्षात आणली असून यंदा पालघरपासून ते थेट मुंबईची बाजारपेठही काबिज केली ...
बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही ...
गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली ...