डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले ...
अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, असे अनेक ठपके ठेऊन वसई-विरार महापालिकेच्या चार सहायक आयुक्तांना सोमवारी दुपारी निलंबित करण्यात आले. ...
भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या शहीद भगतसिंग भुयारी मार्गाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन तर केले, मात्र या भुयारी मार्गात गंभीर स्वरूपाच्या उणिवा राहिल्याचे खुद्द भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते ...
तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत ...
पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे. ...
प्रस्तावित मुंबई बडोदा एक्स्प्रेस वे साठी जमिनी संपादित करण्याबाबत २५ आॅक्टोबर रोजी आयोजिलेल्या ग्रामसभेला एकही महसूल अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. ...
ढवळया पवळयांना एकत्र करुन पुन्हा एकदा शेतावरील खळयांत भात झोडपणीने वेग घेतला आहे़ या तालुक्यातील भातकापणीची कामे आटपली आहेत व आता शेतकरी झोडपणीला लागलेला आहे़ ...
कोकण विकास मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी निलेश सांबरे यांनी गुरुवारपासून आरंभिलेले उपोषण यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत ...
खटले लढण्यास अपयशी ठरलेल्या वकिलांचे पॅनल बदलण्याचे काम महापालिकेने केले असले तरी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई कधी करणार असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे. ...