३१ डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई विरार परिसरात पोलिसांनी शुक्रवारपासूनच नाकाबंदी सुरु केली आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, बीट मार्शल, दामिनी पथकांसह साध्या वेषातील पोलीस आणि राज्य राखीव पोलील दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात ...
पाणी पट्टी दरवाढ व नव्याने पाणी पुरवठा लाभकर मीरा भार्इंदरकांवर लादुन १५ दिवस होत नाही तोच सत्ताधारी भाजपाने नागरीकांवर नव्याने ५ टक्के मलप्रवाह कर बसवला आहे ...
मीरा भाईंदर महापालिकेने खुल्या जागेतील थर्टीफस्टच्या पार्ट्यांसाठी तसेच लॉज, ऑर्केस्ट्रा, बार, बार व रेस्टोरंट ना नोटीसा बजावुन अग्नशिमन दलाची परवानगी बंधनकारक केली आहे. ...
वाडा तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. ...
तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रम शाळा सूत्रकार मधील इयत्ता आठवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी रघुनाथ लखमा पाटकर (१४) यांचा शाळेतून घरी जाताना सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू झाला. ...
विक्रमगड : तालुक्यातील मौजे कवडास, तलवाडा व खडकी आदी गावातील २२ शेतक-यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेल्या मालकी शेतजमिनीतून सन-१९९४ सालापासून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीची जवळ जवळ ४०० के़ व्ही.ची गांधार-पडघे ट्रान्समिशन टॉवर लाईन गेले ...