शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा एक ग्रुप २७ वर्षे उलटून गेल्यावरही गुरु - शिष्य परंपरा जोपासत आपल्याला घडविणा-या शिक्षकांना निमंत्रीत करून ऋणानुबंध सोहळा ...
येथे नवीन जिल्हा न्यायालयाची स्थापना झाल्यास जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पक्षकारांना फायदा होणार असल्याने त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ...
पारनाका येथे शनिवारी झालेल्या बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने बचावासाठी धाव घेतली म्हणून २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. अन्यथा, मृतांची संख्या वाढली असती. ...
भारतीय विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ पतंगराव कदम, त्यांचे चिरंजीव कार्यवाह डॉ विश्वजित कदम यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षभरात उल्लेखनीय ...
महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावलेल्या म्हसा यात्रेत २ जानेवारीपासून शनिवारपर्यंत ४०० बैलजोड्यांची विक्री होऊन चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामसेवक यशवंत म्हाडसे आणि खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी दिली. ...
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना पायाभूत सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नगरविकास विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. ...
येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण ...
या तालुक्यातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या दप्तरात बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, लिपीक, सदस्यांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिपीकाला अटक करण्यात आली असून इतरांना कोर्टाने ...
वसई प्रांताधिकारी व तहसिलदारांनी अचानक सात रेती बंदरांवर अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा बेकायदा रेती साठा आढळून आला. यावेळी तीन सक्शन पंप आणि तीन फायबर बोटी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...