पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आ ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ पासुन कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या ८२ पैकी ३७ संगणक चालकांना कामावरुन अचानक काढल्याने या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. ...
काशिमीरयाच्या मांडवी पाडा येथील आदिवासी जमीनीवर बळजबरी बांधलेल्या बेकायदा बांधकामां बाबत लोकमत हॅलो ठाणे मध्ये वृत्त आल्या नंतर पालिकेने तोेडक कारवाई केली. ...
नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एक वर्षात अकरा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या सगळया घटनांमुळे पालघर पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाले आहे. ...
१६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही. ...
जव्हार मोखाडा तालुक्यातील क्षेत्रातून जाणा-या दमणगंगेचा जोड प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या भल्यासाठी नसून तो गुजरात आणि इतर भागाच्या विकासासाठी असल्याचा आरोप जव्हार मोखाड्यातील लोकप्रतिनिधीनी केला ...