निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने व तो कापणीच्या व त्यानंतरही लांबल्याने अनेक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागले आहे़ खरीप हंगाम नाहीपेक्षा बरा गेला असे वाटत होते़ परंतु बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामाही धोक्यात आला आहे़ ...
या तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत हद्दीत सन २०११ ते २०१६ या काळात झालेल्या शौचालय अनुदानातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होणार तरी कधी असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जि.प.ने २११ शौचालयांसाठी निधी मंजूर केला लाभार्थींनी बांधकाम सुरू केले. त्यांना अनुदा ...
मंगळवारच्या महाशिवरात्रीची महादेव पतंगेश्वर व इतिहासकालीन नागझरी तसेच कावळे मठ शिवमंदिरात जय्यत तयारी झाली आहे. येणा-या भाविकांत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनासह, पोलिस अधिकारी, मंदिर ट्रस्ट कर्मचारी व मंदिरच्या कमिटीने भक्तांच्या स्वागतासाठ ...
तालुक्यातील आबिटघर गावात मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून यातील काही कारखान्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले आहेत. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत या भागात धुके पडावे असा प्रदुषणाचा विळखा असतो. ...
रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ...
महाराष्ट लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय हे दोन दिवसांच्या जिल्हा दौ-यावर असून शुक्रवारी त्यांचे जव्हारमध्ये आगमन झाले. मात्र, येथील विदारक स्थिती त्यांना दिसलीच नाही. प्रशासकीय अधिका-यांनी त्यांना चांगल-चांगल ते दाखवले मात्र येथील जे प्र ...
एटीएममधून रक्कम काढतांना मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे दोन प्रकार येथे घडले आहेत. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या एटीएममध्ये हे प्रकार घडले असतांना अद्याप मुख्य प्रबंधकांनी क ...