सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम कासवाच्या गतीने सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. ...
समाजातील दीनदुबळे, अंपंग, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जामाती इतर मागासवर्गीय जाती या ंबरोबरच वयोवृध्द, निराधार, अपंग, अविवाहित, घटस्फोटीत, क्षयरोगी, विधवा, तसेच काम करण्याची क्षमता नसलेले इ. व्यक्तींना शासनाच्या पुरवठा विभागामार्फत अन्न्पूर्ण य ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३५ शाळांतील संगणक गेल्या वर्षभरापासून धूळखात पडल्याचे वृत्त लोकमतने हॅलो ठाणे पुरवणीत १४ मार्चला प्रसिद्ध करताच आयुक्त बळीराम पवार यांनी आज शिक्षण विभागाची बैठक बोलवली असून... ...
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून ...
तारापूर एमआयडीसीमधील नोव्हाफाईन स्पेशॅलिटीज प्रा.लि. या रासायनिक कारखान्यामध्ये झालेला भीषण स्फोट व त्यातून लागलेल्या आगीत झालेला चार जणांचा मृत्यू व १४ जखमी झाल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकासह व्यवस्थापक व २ आॅपरेटर विरुद्ध बोईसर पोलिसांनी गुन्हा दा ...
माहीम-केळवे रस्त्यावरील सर्व्हेे नं ७३३/१ मधील जमिनीवर बांधण्यात आलेली ‘शीतल सागर’ ही इमारत प्रमुख राज्यमार्गाच्या आड येत असल्याच्या तक्रारी वर इमारतीचे मालक अनिल गोयल यांनी दाखल केलेले अपील कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहे. त्यामुळे ह्या इमारतीवर ...