महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच आदिवासींचे कुलस्वामिनी असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सावाला ३० मार्चपासून सुरुवात होत आहे. ...
सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याने आणि पिंजाळचे पाणी मुंबईला नेण्यात येणार असल्याने भविष्यात सिंचनक्षेत्रा सह लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. ...
जन्मदात्याचे पहाटेच निधन झाले असताना दहावीतील विद्यार्थीनीने आपले दु:ख तात्पुरते बाजूला ठेऊन शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला. ...
नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. ...
सात महिन्यांची गर्भवती पत्नी पळून गेल्याने नैराश्य आलेल्या पतीने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. ...
शहरातील बाजार पेठेतील उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह हार्डवेअर व डॉक्टरचे क्लिनिक रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकड पळविली मात्र, बँकेतील रोकड लांबवितांना त्यांना यश आले नाही त्यातच ते बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. ...
पंधरा मार्चपासून जिल्हा परिषद शाळांच्या सकाळ सत्राला प्रारंभ झाला. मात्र, या बाबत आदल्यादिवशी माहिती न दिल्याने थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जाऊन झोपेतून उठवून आणायची वेळ गुरु वारी जिल्हा परिषद नरपड शाळेत घडली. ...