केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार वसई विरार महापालिकेने पटकावला. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजीज शेख यांनी तो स्वीकारला. ...
सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉ ...
रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शन ...
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आ ...
- शशी करपेवसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी डहाणू येथे येत असून त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ते विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संवाद साधणार आहेत. डहाणू येथील औष्णिक वीज प्रकल्पातील (थर्म ...