शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी ठेवलेले पाणी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर प्रकल्पक्षेत्रा बाहेर वळविण्यात आल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने राज्यपाल विद्यासागर राव ह्यांनी मंगळवारी राजभवनात झालेल्या बैठकी निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य पाहता त ...
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...
येथील जव्हार संस्थानाचा उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवादशीलपणे लिखाण केलेले ‘जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोध यात्रा’ आण ...
अनुसूचित जाती-जमाती, अत्याचार निवारण आणि प्रतिबंध अधिनियम १९८९ (अॅट्रॉसिटी) कायदा सर्वाेच्च न्यायालयाने शिथिल केल्यानंतर देशभरातील दलित व आदिवासी समाजाने त्याला विरोध केला असून मंगळवारी त्यानिमित्ताने भारत बंदची हात दिली होती. पालघर जिल्ह्यात या हाक ...
वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ ला ...
लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची घटना ताजी असतानाच अशाच प्रकरणातून एका महिलेने प्रियकराच्या पाच वर्षाच्या मुलीचे विरारमधून अपहरण करून मुंबईत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ...
जिल्ह्यातील किनारपट्टीवरील घरांच्या संरक्षणासाठी मंजूर झालेले धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रकरण हरित लवाद कोर्टात पोहचल्याने बंधारे उभारण्याचे काम तूर्तास लांबले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अजस्त्र लाटा घरावर आदळून संसार उध्वस्त होऊ नये म्हणून किनार ...
जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत. ...
महिला पोलीसभरतीला शनिवारपासून ठाण्यात सुरुवात झाली. शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या अवघ्या ७२ जागांसाठी तब्बल ७,८७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या भरतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल २,५०० उमेदवारांना पाचारण केले होते. ...