वसई तालुक्यातील नवघर पूर्व येथून जाणाऱ्या खाडीवरील नियोजित राजवली-दिवाणमान हा पूल अपूर्णावस्थेत असल्यामुळे राजवली-टिवरी या गावासह परिसरातील अनेक छोट्या पाड्यातील गावक-यांना रोजचा पायी प्रवास करत वसई रोड स्थानक गाठावे लागत आहे. ...
प्रदूषणाच्या मुद्द्यावर हरित लवादा कडून मिळालेल्या सूचनांनुसार एमआयडीसी व एमपीसीबी विरोधात कडक कारवाईचे अस्त्र जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उगारल्यानंतर त्यांच्या विरोधात एलएक्यू सादर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. ...
- सुनील घरतपारोळ : लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या विरार लोकल आता दीडशे वर्षाची झाली आहे. मात्र, या एतिहासीक दिवसाचा रोज प्रवास करणाऱ्या चारकरमान्यांना विसरपडलेला दिसत आहे. १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती.तेव्हा केवळ एकच गाडी ...
मीरारोड - मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षणांमध्ये कार्यक्रम, व्यवसाय करणाऱ्या जमीन मालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच कर आकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाने केला होता. परंतु प्रशासनाने मात्र भाडे व कर आकारणी केली ...
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार-मोखाडा भागात स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयांची उभारणी पुर्ण झाल्याचे जाहीर करुन शंभर टक्के हागणदारी मुक्तच्या घोषणा देण्यात आल्या असून संबधितांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. ...
शासनाच्यावतीने आधार कार्डचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी सक्तीचा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे ...