पालघर जिल्ह्यात लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने वसई-विरार हे मोठे शहर असून शहरातील राजकीय घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा परिणाम दिसतो. ...
विरार पूर्वेस विजयनगरातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट रोजी कोसळली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. ...