माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महापालिकेने रविवारी किल्ला सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. त्यात सुमारे ६०० इच्छूक सहभागी झाले होते असे पालिकेने म्हटले आहे. ...
विरारच्या यशवंत हाईट्स येथे राहणाऱ्या ज्योती जैन (२८) या महिलेच्या गळ्यातून २५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी जात असताना सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. ...
Ambadas Danve: छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणानंतर ओबीसींची भूमिका मांडली, मात्र भाजप त्यांना भूमिका मांडायला लावते आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालघरमध्ये व्यक्त केले. ...
भाजपाने ईडी , इन्कम टॅक्स आदींच्या दबावाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्या नंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्या विरोधातील कार्यवाही बंद झाली. पण जे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत राहिले व सरकार विरुद्ध आवाज उठवतात त्यांना ...