राज्य शासनाने सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदीचा कालावधी घोषित केला असून ह्या दरम्यान मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. ...
जव्हार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी १२ वाजता, कॉ.रतन बुधर यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक ... ...