‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले. ...
धुंदलवाडी आणि आंबेसरीला जोडणारा बारीपाडा येथील पन्नास वर्षे जुना पूल सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले. ...