एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. ...
उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात करण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील १२,५७४ शेतक-यांना कर्जमाफी मिळणार आहे. ...
पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे. ...