संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोली ...
सूर्या नदीला पूर येऊन सर्वत्र पाणीच पाणी साठले. मात्र या नदीचे मोठया प्रमाणात पाणी हे मासवन पंपिंग स्टेशनमध्ये आल्याने येथील वीज केबल व इतर उपकरणे नादुरुस्त झाली. ...
"प्राजक्ता IND- MM-604 ही नौका 2 ऑगस्ट रोजी मासेमारी साठी समुद्रात गेली होती. परंतु 3 ऑगस्ट पासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने बेजार झाल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट ला किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. ...
आरजपाडा शाळेतील हा विद्यार्थी कृश अंगयष्टी आणि अभ्यासातील सुमार कामगिरीमुळे अन्य विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. तो रोज वर्गात येऊन बसायचा ...
परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली. ...
ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे. ...