शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ...
कोरोनामुळे मूर्ती व्यवसायिकांनाही फटका बसला असून सात दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरी मूर्त्यांची विक्री होत नसल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
उद्योग व सीईटीपीकडून १६० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी शिफारस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या विशेष समितीने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केली आहे. ...