गेल्या काही दिवसांपासून बी.एस.एन.एल.चे दूरध्वनी डोंबिवली व कल्याण शहरात बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची दाखल घेवून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ...
संपूर्ण राज्यात एकाच वेळी झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीच्या अनुषंगाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २५ हजार ८८५ प्रलंबित खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. ...
अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे या जमिनी काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याप्रकरणी वसईच्या तहसीलदारांनी वसई-विरार उपप्रदेशातील अशा जमीनधारकांवर नोटिसा ...
जिल्हा परिषद ठाणे, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्ह्यांतील २२ अंगणवाडी सेविका व २२ मदतनीस यांच्यासह २२ बाल प्रकल्पांच्या पर्यवेक्षकांना अंगणवाडी ...
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडी घाट दरम्यान महामार्गालगतच्या साईडपट्ट्याच नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत ...
तालुक्यातील 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक झालेल्या वाकस, तिवरे आणि वरई तर्फेनीड या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणुका झाल्या. ...
पनवेल - सायन महामार्ग ते तळोजा लिंकला जोडणारा कळंबोली वसाहतीतील रस्ता ट्राफिक फ्री करण्याकरिता या ठिकाणी सम-विषम तारखेला पार्किंग घोषित करण्यात आले. ...