हाेळी सणानिमित्त १५ मार्चपासून होळी सणानिमित्ताने बंद असलेली मासेमारी १० एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यल्प मासे मिळत असल्याने मत्स्यटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बेकायदा लक्झरी बस, तसेच प्रवासी वाहनांची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) आच्छाड सह्याद्री हॉटेलजवळ सक्तीने तपासणी केली जात आहे. ...
तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील क्षेत्र झाले आहे. येथील पर्यावरणाच्या झालेल्या प्रचंड हानीला जबाबदार कोण? हे आकलनापलीकडे असून पाच दशकांतील पर्यावरणीय बदलाचा मागोवा घेतल्यास सर्वत्र भयावह परिस्थिती पाहाव ...
गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, अशी पालघर पोलिसांनी ‘विश्वास जनजागृती मोहीम’ सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डहाणू तालुक्यातील निंबापूर येथे एका वेडसर इसमाला स्थानिकांनी सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले ...