सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत समाजातील वाईट कृत्यांची प्रतिकृती असणाऱ्या वरळीच्या बीडीडी चाळीच्या ‘होळी’ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ...
पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल, हॉल तिकिटातील चुका अशा विविध कामांसाठी विद्यापीठात अनेक चकरा माराव्या लागणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने ...
दारूबंदीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असतानाच पनवेलमधील वहाळ ग्रामपंचायतीने देखील प्रजासत्ताक दिनी उलवे नोड दारूमुक्त क्षेत्र (नो लिकर झोन) करण्याची घोषणा केली. ...