मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याची गरज आहे. मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरीही आरोग्य सुविधा मात्र तितक्याच आहेत. ...
जल व मलनिस्सारण प्रकल्पांचा खर्च करोडोंच्या घरात असल्यामुळे दरवर्षी या आकारांमध्ये कर वाढविण्याची तरतूद चार वर्षांपूर्वीच अर्थसंकल्पात करून ठेवली आहे़ ...
कर्जत मधील साई प्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेवून पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेवून शिर्डी कडे निघाले ...