पत्रकारांना सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे; म्हणूनच पत्रकारांच्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. ...
अभ्यास केला नाही म्हणून कुर्झे-बागरपाडा शाळेचे मुख्याध्यापक आगुस्तीन बोबा यांनी ५ वीतील सुरेखा विल्हात या विद्यार्थिनीला शाळेत बेशुद्धपडेपर्यंत मारहाण केली. ...
नयना प्रकल्प आणि पुष्पकनगर या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी बुधवारी ही माहिती दिली. ...
वाळीत प्रकरणे २१व्या शतकातही घडणे ही दुदैर्वी बाब आहे, अशी टीका उच्च न्यायालयाने मंगळवारी केल्यानंतरही रायगड जिल्ह्यात उघडकीस येणाऱ्या वाळीत प्रकरणांची मालिका सुरूच आहे. ...
प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यापुरताच मर्यादित आहे व यासंबंधात कोणीही मतदार रिट याचिका करून दाद मागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
कर्जत येथील तासगावकर महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. तसेच विद्यापीठाने नेमलेली समिती महाविद्यालयात दाखल झाली. ...