शनिवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक विभागांमध्ये महिलाराज येणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणात घणसोली व कोपरखैरणे विभागात सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. ...
दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. ...
प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर संसर्गाने मानवाला होणाऱ्या आजारांना ‘झूनोसिस’ असे म्हटले जाते. बरेचदा झूनोसिसमुळे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. ...
एकमेव धरण बऱ्यांच अंशी गाळाने भरल्याने व ते ५४ वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येसाठी बांधलेले असल्याने आता ते कमी पडत असून जव्हारकरांवर पाणीटंचाईचे संकट कोळसले आहे. ...
डोंबिवलीतील हरवलेल्या आठवर्षीय मोनिकाला अडीच वर्षांनंतर मायेचे छत्र मिळाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दहावर्षीय नंदिनी आणि तिच्या आईची (कल्पना) पाच वर्षांनंतर पुनर्भेट झाली आहे. ...