पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या ...
तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला ...
येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कामण-चिंचोटी धबधब्यात आज सकाळी पोहावयास गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ...
वसई पूर्व भागात भाताणे, जांबुलपाडा, नवसई, आडणे या गावांमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी तीन बंगल्यांमध्ये लूट करून जांबुलपाडा येथील दत्त मंदिराची दानपेटी लंपास केली. ...
पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची ...
जव्हार तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व पाच तालुक्यांत अग्रगण्य असलेल्या दी जव्हार अर्बन को-आॅप. बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २९ जुलै रोजी होणार आहे. ...
येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी ...
घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल ...
रमजान ईदनिमित्ताने शिरकुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या किमतीत गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय भाववाढ झाली असून दूध विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे. ...
एकीकडे पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना बल्याणी येथील उर्दू शाळेतील पटसंख्या चांगली असतानादेखील तिची अवस्था कोंडवाड्यासारखी आहे. ...