डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित ...
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे ...
पालघर नगरपरिषदेच्या वतीने १ हजार ४२ लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी कोट्यवधी रु.चा निधी वाटप करूनही नागरिक उघड्यावर शौचाला जात असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकांनी उघड्यावर ...
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़ ...
औद्योगिक कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना सुरक्षेची जाणीव व्हावी, यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने शुक्रवारी औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात आली ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे ...
नियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाला भूखंड मिळाला असून त्याची मोजणी आज करण्यात आल्याने लोकमतचा पाठपुरावा यशस्वी झाला असून दीड दशकाची प्रतिक्षा संपली आहे ...