पालघर शहरातील रस्ते रूंदीकरणासह स्थानिकांच्या रहदारीस अडचणीचे ठरू पाहणाऱ्या व बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले टॉवर हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आज प्रारंभ ...
महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत सुमारे २५० हून अधिक महिला व पुरूष बाईकस्वारांनी रविवारी वसईत रॅली काढली. नवभारत को-आॅप. क्रेडीट सोसायटी आणि वसई-विरार ...
पालघर जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र वाड्यातील देवघर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. ...
जव्हार तालुक्यामध्ये पावसाळी हंगामी कामे संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसते. या ग्रामीण भागात कंपन्या व औद्योगिक क्षेत्र नसल्याने येथील बेरोजगार मजुरांना कोणतेही काम मिळत नाही ...
वसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला ...
विविध तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी होत असून, यामुळे नातेसंबंधांमधील अंतर वाढत आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत ...
उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून राज्यातील शहरी भागांत डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलली सर्व अनधिकृत बांधकामे माणुसकीच्या भूमिकेतून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...