शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:56 PM

विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.

- आशिष राणेवसई : वसई - विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. त्यामध्ये वसई विरार महापालिका, ग्रामपंचायत, सहकारी बँका, विविध समाज गट व त्यांच्या संस्था आदी त्यांची बलस्थाने असल्याने ठाकूर आजमितीला वसईत सत्ता टिकवून आहेत. मात्र, यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी वसईतील ससून नवघरस्थित भूमिपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन त्यांच्यापुढे एक कडवे आव्हान उभे केले आहे.शिवसेनेत दाखल झालेले पूर्वाश्रमीचे विजय पाटील आणि बविआचे हितेंद्र ठाकूर हे दोघेही मित्र होते. मात्र, काही कारणास्तव पाटील यांनी मधल्या काळात बविआ सोडून काँग्रेसची वाट धरली होती. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर ठाकूरांविरुद्ध लढत देणार आहेत.शेवटच्या दिवशी भरणार अर्जविजय पाटील यांनी १ आॅक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून घेतला असून ते शेवटच्या दिवशी, म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी कांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसईची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vasai Virarवसई विरार