शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा- राजेंद्र गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:30 PM

वसई प्रांतांच्या दालनात विशेष बैठक

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूककोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर खा. राजेंद्र गावित यांनी वसई प्रांताधिकाºयांच्या दालनात नुकतीच एक विशेष बैठक घेतली.या बैठकीत वसईतील वाहतूककोंडीसाठी वाहतूक पोलीस बळ वाढवणे, वसई ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे, भातशेती, मीठशेती, मत्स्यशेती, फुलशेती, वनपट्टे आणि खाजगी वने यांचे पंचनामे करणे, शेतकºयांस विमा योजनेत सहभागी करणे, वसई तालुका कृषी संमेलन घेणे, अतिक्र मण पथकाची कारवाई वेळ वाढवणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यायही उपलब्ध करून दिले. लवकरच या सूचनांची अंमलबजावणी होईल, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. रेल्वे संदर्भातील तक्रारींसाठी मी लवकरच रेल्वे अधिकाºयांच्या बैठका घेईन, असेही गावित म्हणाले.या बैठकीस वसईचे प्रांताधिकारी स्वप्नील तायडे, वसई - विरार मनपाचे अति. आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, वसई परिवहन पोलीस अधिकारी (वसई विरार), नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, वसई तालुका कृषी अधिकारी शिरसाठ, शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालघर जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, वसई वि.स.समन्वयक हरिश्चंद्र पाटील, वसई शहरप्रमुख राजाराम बाबर आदी उपस्थित होते.