शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पांढऱ्या सोन्याच्या दरात चढउतार; बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:00 AM

यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली.

ठळक मुद्देबोंडअळीचा सहन करावा लागला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीतही नुकतेच कापसाच्या भावात वाढ झाली. मात्र, या भाववाढीचा शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा नसल्याचे शेतकरी सांगतात. जेव्हा कापसाचे भाव वाढेल असे शेतकºयांना वाटत होते तेव्हा भाव वाढ न झाल्याने व यंदाही समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली. हवालदिल कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.दरवाढीच्या आशेने घरातच केली होती साठवणूकभविष्यात कापसाला चांगला दर मिळेल ही आशा असल्याने कापूस उत्पादक शेतकºयाने अनेक दिवस कापूस घरातच ढिग करून साठवून ठेवला होता. परंतु, भाव वाढीची आशा धुळसर झाल्याने अखेर बहूतांश कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विकला. मात्र, त्यानंतर कापसाच्या दरात नाममात्र का होईना पण वाढ झाली. त्यामुळे शेतकºयांचा शेतमाल बाजारात येण्याच्या दिवसात भाव मुद्दाम तर पाडले जात नाही ना, असा सवाल सध्या शेतकरी उपस्थित करीत आहेत.यंदाच्या वर्षी सुरूवातीला कापसावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांनी कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रभावी उपाय योजना केल्या. शिवाय कामगंध सापळ्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने गुलाबी बोंडअळीला अटकाव करण्यात बºयापैकी यश आले. सध्या उन्हाळवाहीच्या कामाला शेतकºयांकडून गती दिली जात असून येणाºया खरीपातही कपाशीची लागवड होणार आहे.पूर्वी मोडली होती लाल्याने कंबरकपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यापूर्वी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर दिसून येत होता. लाल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्याने सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासकीय मदतही जाहीर करण्यात आली होती. परंतु, अनेकांना या शासकीय अनुदानापासून विविध कारणांमुळे डावलण्यातच आल्याचा आरोप शेतकºयांकडून केल्या जात आहे.

टॅग्स :cottonकापूस