शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट; चालक बचावला, वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 3:24 PM

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाघेडा रस्त्याजवळील बायपासवरील घटनासुदैवाने जीवितहानी टळली

समुद्रपुर (वर्धा) : जाम गिरड मार्गावर समुद्रपूर जवळील वाघेडा रस्त्यावरील मेहरबाबा मंदिराजवळील बायपासवर धावत्या मालवाहू ॲपेला अचानक आग लागली. यावेळी चालकाच्या सर्तकतेमुळे जीवितहानी टळली तर, वाहनाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मिळालेल्या माहिती मालवाहू ॲपेला हा हिंगणघाट येथील बाजार समिती शेतीमाल खाली करून गिरड येथे परत येत होता. दरम्यान, समुद्रपुर जवळील बायपासवर अचानक आग लागली. यावेळी चालक अक्षय भिसेकर, याने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. काही मिनटातच मालवाहू वाहन जळून खाक झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ही गाडी गिरड येथील विजय खडके यांच्या मालकीची असून या आगीत मालवाहू वाहनाचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश पेटकर यांनी आपल्या सर्कायासह घटनास्थळी जाऊन जमा झालेल्या गर्दी हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या आगीची नोंद समुद्रपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातfireआग