शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

थोडं बोला; पण नेहमी गोड बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 9:55 PM

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देराजश्री देशमुख यांचा सल्ला...

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.मन प्रसन्न राहिल्यास अशक्य कामही शक्य होते. जर ओठावर गुळाचा गोडवा आणि हृदयात तिहाची स्रिग्धता असेल तर जग जिंकता येते. धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेल्या शब्द कधीच परत येत नसतो. त्यामुळे शब्दाने कुणाला घायाळ करण्यापेक्षा शब्दाने कुणाचे सांत्वन करणे केव्हाही चांगलेच आहे. परिणामी, बोलताना शब्दांना धार नसावी तर आधार असला पाहिजे. आज मनुष्यात अहंम खुप वाढला आहे. बोलताना स्वत:ऐवजी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य दिले तर स्वत:चा अहंकार दुसऱ्यावर लादल्या जात नाही. म्हणून थोडं बोला; पण गोड बोला, असे यानिमित्ताने आपण सांगू इच्छित असल्याचे प्रा. देशमुख म्हणाल्या.जीवन क्षणभंगूर आहे. शेवटच्या क्षणी सोबत काहीच येत नसते. जर चिंरतन काही असेल तर ते म्हणजे दुसºयांच्या आयुष्यात निर्माण केलेला गोडवा. त्यामुळेच वेणूचा मधूर स्वर वाणीतून ओघळू द्या आणि जीवनाला दिव्य सुगंधाने सुमधूर बनवून पूर्णतेच्या मार्गावर अग्रेसर व्हा, असेही प्रा. राजश्री अजय देखमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.