शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

कपाशीवर आलेल्या मर रोगाचा सर्वे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:52 PM

कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉग्रेसची मागणी : वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कपाशीच्या पिकावर आलेल्या मर रोगाचा त्वरित सर्व्हे करून सरकारतर्फे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, कपाशीच्या पिकावर सुरूवातील बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. खरीपाच्या हंगामात कपाशीच्या पिकावर पात्या, फुलातून सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पात्या, फुले उलमळून पडली. त्यानंतर कपाशीच्या पिकावर लाल्याचा रोगा आला. त्यामुळे पाने लालसर झाले. झाडाचे देठ, पाने यांचेवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन झाडावर मर रोग आला. कपाशीचे पुर्ण झाड वाळून गेले. झाडावरील पाने लाल्याच्या रोगाने सुकून जावून वाळले. झाडावर असलेली लालसर रोगग्रस्त बोंडे जमिनीवर खाली पडली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे. मागील ३ ते ४ वर्षाच्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी संकटात सापडला आहे. सर्व्हे करावा आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी बाजार समितीचे संचालक राजेश मंगेकर, विनोद वानखेडे, पं.स. सदस्य दशरथ नगराळे, संजय चौधरी, मोहन तिमांडे, प्रकाश वानखडे, शेषराव भोयर, कमलाकर भोयर, ज्ञानेश्वर कोल्हे, अमोल मेघरे, राष्ट्रपाल जवादे, वैद्य, राज नगराळे, गौतम वैद्य, विनोद उईके, दिवाकर मानकर, मधुकर कुटे, सुनील मून आदी उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस