शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

मतपेट्या पोहोचल्या स्ट्राँगरूममध्ये

By admin | Updated: October 16, 2014 23:28 IST

जिल्ह्यात बुधवारी मतदान झाले. चारही विधानसभा मतदार संघातील ६९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. या मतपेट्या मतदानानंतर प्रत्येक तालुक्याकरिता असलेल्या स्ट्रॉगरूममध्ये पोहोचल्या आहेत.

वर्धा : जिल्ह्यात बुधवारी मतदान झाले. चारही विधानसभा मतदार संघातील ६९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. या मतपेट्या मतदानानंतर प्रत्येक तालुक्याकरिता असलेल्या स्ट्रॉगरूममध्ये पोहोचल्या आहेत. या स्ट्राँगरूमची पाहणी जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी गुरुवारी केली. स्ट्राँगरूमवर कुठलीही गडबड होणार नाही याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन दिवस या रूममध्ये मतपेट्या ठेवून रविवार दि. १९ ला त्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे.वर्धेत संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी स्पष्ट झाले. जिल्ह्यात एकूण ६६.४८ टक्के मतदान झाले. यात ६९.२५ पुरूष तर ६३.४९ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चारही विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात सर्वांधीक मतदान हिंगणघाट ७१.७५ टक्के मतदान झाले. येथे मतदान करण्यात महिलांची टक्केवारी ६८.८१ तर पुरूषांची टक्केवारी ७४.४१ टक्के आहे. सर्वात कमी मतदान वर्धा विधानसभा क्षेत्रात झाले. येथे केवळ ५८.१३ टक्के मतदान झाले. येथे महिलांची टक्केवारी ५५.२१ तर ६०.९० टक्के पुरूषांनी मतदान केले. आर्वी विधानसभा मतदार संघात ६८.१३ टक्के मतदान झाले. यात ७०.९४ टक्के पुरूष तर ६५.१३ टक्के महिलांनी मतदान केले. देवळी मतदार संघात एकूण ६७.९२ टक्के मतदान झाले. यात ७०.७७ टक्के पुरूष तर ६४.८० टक्के महिलांनी मतदान केले. (प्रतिनिधी)