शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कृषी कर्ज वसुली स्थगित करा

By admin | Updated: December 13, 2014 22:45 IST

सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी

शेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेवर्धा : सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करीत न्यायाची मागणी केली़ देवळी तालुक्यातील सुमारे ७०० शेतकऱ्यांना स्टेट बँक शाखेने मागील थकित कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावल्या़ यात मूळ रक्कम व तितकेच व्याज आकारून १३ डिसेंबर रोजी तालुका विधीसेवा प्राधिकरण येथे हजर राहण्यास बजावण्यात आले़ यानुसार शेतकऱ्यांनी हजेरी लावली; पण येथे न्याय मिळण्याची शक्यता कमीच दिसून आली़ देवळी तालुका व परिसरात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सावट आहे. यंदाही ५० टक्क्यांच्या आत आणेवारी आहे़ असे असताना बँकेने कर्जाचा तगादा लावला आहे. देवळीच्या बँकेने ७०० च्या वर नोटीस दिल्या आहेत़ यामुळे पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी याकडे त्वरित लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़ शेतकऱ्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करावे, मूळ रकमेचे किस्ती पाडून देण्यात याव्या, अशी मागणी अब्दुल जब्बार, संजय देशमुख, महादेव तेलरांधे, वसंत राऊत, मारोती रूद्रकार, जीवन मेंघरे, राहुल उगेमुगे, विठ्ठल तेलरांधे, गणपत पोटे, देवदत्त डफरे, गणेश महल्ले आदी शेतकऱ्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)