फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. ...
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. ...