सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे. ...
दोन मालवाहु ट्रक व एसटी बस यांच्यातील तिहेरी अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ मार्गावरील ईसापूर शिवारात बुधवारी दुपारी १.२५ च्या सुमारास घडला. ...
येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले होते. शिवाय दरही पडले होते. यामुळे सोयाबीन उत्पादकांकरिता शासनाच्यावतीने क्विंटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली होती. ...
कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. ...