निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा. ...
नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना रेल्वेतून बॅग चोरी गेल्याची तक्रार प्रभा मुलचंद गोडेफोडे (२९) रा. नाशिक यांनी वर्धेच्या लोहमार्ग पोलिसात दाखल केली होती. ...
श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. ...
विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच. शिवाय शेतकरी राजालाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्ध्यातील सेलसुरा येथील सभेदरम्यान केला. ...
आॅनलाईन लोकमतदेवळी : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रीय आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत् ...