हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील आयएसओ मानांकित जि.प. प्राथमिक शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी अभ्यासावर चर्चा केली. ...
खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हात साफ केला. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत बँकेकडे माहिती नाही. २२ डिसेंबरला या एटीएममध्ये ५२ हजार रुपये होते, असे सांगण्यात आले. ...
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. ...
जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही. ...
समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ...
वयोवृद्ध महिलेचे प्रतिज्ञापत्र करून देतो म्हणून १ हजार २३० रुपये घेतले. तरी काम करून न दिले नाही. यामुळे या महिलेने पैसे घेणाºया दलालास चांगलेच बदडले. हा प्रकार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. ...
आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याक ...