शहरासह ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोल्हापूर बंधाऱ्यांऐवजी बॅरेज बांधण्याची योजना आखली गेली. २०१० मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. प्रारंभी ९६ कोटींचा मंजूर प्रकल्प २०१७ मध्ये ३०० कोटींवर पोहोचला; .... ...
शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे. ...
सध्याचा युवक मोबाईलमध्ये हरविला आहे. तो मैदानावर असतानाही मोबाईलवरच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याला पुन्हा मैदानावर एक खेळाडू म्हणून आणण्याकरिता नगर परिषदेच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जुना आरटीओ मैदानावर ..... ...
कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजकुमार भगत (५७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागात वायरलेस इलेक्ट्रीशन म्हणून कार्यरत होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ...
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर आणि हत्येनंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, उच्चाटन अध्यादेश अर्थात जादूटोणा विरोधी कायदा झाला. ...
पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती; पण कामाची गती पाहता ते पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे. ...
तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत लावलेल्या वृक्षांचे संगोपन न झाल्याने वृक्षलागवडीच्या नावावर लाखो रुपये वाया गेले. मात्र सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेल्या झाडांचे सतत तीन वर्षे चांगले संगोपन झाले. ...