वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. ...
सामाजिक बांधिलकी जोपासत अनोखे सामर्थ्य अपग मित्र परिवार महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ९० उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगा ...
आजच्या माहिती तंत्रज्ञानातील गुणवत्तेच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडत आहे. तर शासनाने शिक्षणक्षेत्र खाजगी उद्योगपतींकडे सोपविण्याच्या निर्णय घेतल्याने भावीपिढी समोर शैक्षणिक आव्हान निर्माण झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदोरी : शेगाव (गो) ते करुळ या ३ किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत नियोजित ठिकाण गाठावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे एकाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्का ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील गरजू नागरिकांना वेळीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळावी या हेतूने शहरातील सानेवाडी व पुलफैल भागात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आल;पण दोन्ही आरोग्य केंद्रात अपुरा मनुष्यबळ असल्याने व एकही वैद ...
गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात सर्वच ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येतात. गावविकासाकरिता या ग्रामसभा महत्त्वाच्या असल्या तरी गावात वाढत असलेल्या आपसी राजकारणामुळे या ग्रामसभा राजकीय आखाडे बनता ...
गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या ...