डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक पडवे यांनी अनोखा विक्रम केला आहे. गत ३० वर्षांपासून इंग्रजी, भूगोल विषयाचे अध्यापन करण्यासह ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करतात. ...
गत काही दिवसांपासून शहरात वृक्षतोडीचे सत्र सुरू आहे. संत कंवरराम भवन समोरील सिसमचे मोठे झाड तोडण्यात आले. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागेवर असलेले वृक्ष तोडण्यात येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
स्थानिक विद्याविकास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘स्वच्छतेकरिता युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर धुमनखेडा येथे पार पडले. शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी ३०० मीटरचा रस्ता तयार केला तर सांडपाण्यासाठी ५०० मिटरची ना ...
डोंगर माथ्यावरील रेड झोन मध्ये असलेल्या मोई गावाला पाणीपुरवठ्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शेवटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
मशीनच्या सहाय्याने विना परवानगी खोदकाम करण्यात आल्याने वर्धा पालिकेच्या मालकीच्या जलवाहिनीचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी पालिकेकडे केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता खोदकामासाठी परवानगीच नसल्याचे पुढे आले. ...
वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छ ...
हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ...
प्रेमाचा जांगडबुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं...या नारायण पूरी यांच्या प्रेमावरील हास्य कवितेने रसिकांना गुदगुल्या केल्या. निमित्त होते, एक रात्र कवितेची, या मैफलीचे! ...
औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे. ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : निसर्गशेतीमध्ये पिकांच्या संरक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी धुरे नष्ट न करता शेतबांधावर झाडे लावावित. जेणे करून पक्ष्यांचे थांबे वाढतील आणि इतर उपयुक्त प्राण्यांचाही वावर वाढेल. या जीवांमुळे पिकांना फारशी ...