राज्य शासनाने घेतलेला तूर खरेदीचा निर्णय यंदा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. कधी ग्रेडरची कमतरता तर कधी उत्पन्नाची मर्यादा. आता तर खरेदी झालेल्या तुरीचे पोते शिवण्याकरिता महाराष्ट्र चार रंगात विभागण्यात आला आहे. ...
साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद येथे महिला सक्षमीकरण व युवती मेळावा घेण्यात आला. दक्ष नागरिक फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .... ...
ग्रामीण रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आरोग्य केंद्र आणि रुग्णालय सुसज्ज करण्यात येत आहे. मात्र येथे कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. ...
धाडी येथे बंधारा बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, या कामात अत्यल्प सळाखींचा वापर होत असून कामातही गैरप्रकार होत असल्याची तक्रार गावकºयांनी मुख्य अभियंत्यांना केली आहे. ...
संगीत लहरी स्पंदनाकडून चेतनेकडे या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीत कर्णतृप्तीसह आत्मिक संवाद साधताना सुरमणी आशिष साबळे यांनी अनेक वर्तमान दाखले देत आधुनिक जीवन शैलीवर भाष्य केले. ...
कमी पटसंख्यांच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यावर जिल्ह्यात अंमल करण्यात आला असून सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ...
सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर वाढत आहे. मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडून येत आहेत. ...
तालुक्यातील शिवणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी येथे धाड घालत कारवाई केली. ...
विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्ह्याच्यावतीने माहेश्वरी भवन येथे जनजाती संमेलन पार पडले. उद्घाटन सत्रात वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री संजय कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ...