तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर फटींग यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या दोन आरोपीना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अ. रा.सुर्वे यांनी तीन महिन्यांच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने ...
वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खन्न करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती प्राप्त होतच वन विभागाच्या अधिका-यांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला. ...
स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता. ...
वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात. ...
शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते. ...
शैक्षणिक जीवनात महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७८३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून ४८ परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ...
जय शिवाजी.. जय भवानी... जिजाऊंचा जयजयकार अन् ढोल ताशांचा निनाद.. सोबत फटाक्यांची आतषबाजी.. रस्त्यांनी मिरवणूका, सर्वत्र भगवे झेंडे व पताका. निमित्त होते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (तारखेनुसार). सोमवारी दिवसभर वर्धेतील शिवभक्तां ...