स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्यांच त्रूटी आढळून येत आहे. ...
नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन त्यात दोनजण ठार तर १६ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झाला. ...
सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. ...
शासनकर्ते सांगतात त्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था अजिबात सुदृढ नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वसामान्यांवर त्याचा विपरित प्रभाव पडत आहे, असे मत अभ्यासक, शेतकरी नेते, विदर्भवादी व माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ...
केंद्र व राज्य सरकारच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशभर खाजगी शिक्षण संस्थांचा उदय झाला. राज्य घटनेप्रमाणे शिक्षण देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. विद्यमान स्थितीत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाचा बाजार सुरू आहे. ...
शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ...
विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास क ...